शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कथुआ बलात्कार ही छोटी घटना, जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 21:44 IST

जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कविंद्र गुप्ता यांनी कथुआची घटना छोटी असल्याचं सांगत नव्या वादाला फोडणी दिली आहे.

जम्मू-काश्मीर- गेल्या काही दिवसांपासून कथुआ बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. आता जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कविंद्र गुप्ता यांनी कथुआची घटना छोटी असल्याचं सांगत नव्या वादाला फोडणी दिली आहे. ते म्हणाले, कथुआ प्रकरण न्याय प्रक्रियेत असल्यानं त्यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल. सारखा सारखा एकच विषय काढणं योग्य नाही. जाणूनबुजून हे प्रकरण पुढे आणलं जातंय, अशा लहान प्रकरणांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंद्र यांच्या या वादग्रस्त विधानानं विरोधकांना भाजपाला घेरण्याची आयतीच संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपानं जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांना मंत्री बनवलं आहे. वयाच्या 13व्या वर्षापासूनच कविंदर गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय आहेत. ते सलग तीन वेळा (2005 ते 2010) जम्मूचे महापौर होते. 2014मध्ये ते पहिल्यांदाच गांधीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. एकमताने त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. समर्पित भावनेने मी जनतेची सेवा करीन. तसेच जनतेच्या मागण्या आणि आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अशी खात्री उपमुख्यमंत्री गुप्ता यांनी दिली.