शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

भारताविरुद्ध जिहाद करणार - हाफिज सईद बरळला

By admin | Updated: December 6, 2014 12:41 IST

काश्मिरचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाहीत, तर भारताविरोधात जिहाद करण्याची धमकी, मुंबई बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने दिली आहे

ऑनलाइन लोकमत

लाहोर, दि. ६ - काश्मिरचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाहीत, तर भारताविरोधात जिहाद करण्याची धमकी, मुंबई बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने दिली आहे. संयुक्त राष्ट्रांसह जगातल्या प्रमुख देशांनी दहशतवादी घोषित ठरवलेल्या सईदने लाहोरमध्ये खुलेआम सभा घतेली आणि त्याला पाकिस्तानी सरकारने मदत केली. पाकिस्तानातल्या हजारो जिहादी विचारसरणीच्या पाकिस्तानी नागरिकांनी हजेरी लावली होती.
सईद याने पाकिस्तानचे पंतप्रधान यांनाही अल्लाहच्या नावाने आदेश दिला आहे की, भारताशी काश्मिर प्रश्नावर ताबडतोब बोलणी करावीत आणि काश्मिरी मुसलमानांचा प्रश्न सोडवावा. जर शरीफ यांनी प्रश्नात लक्ष घातले नाही आणि भारताने हा प्रश्न सोडवला नाही तर तर काश्मिर हा दरवाजा असेल आणि भारत हे लक्ष्य असेल आणि भारताविरोधात जिहाद पुकारण्यात येईल असे आव्हान दिले आहे. दरम्यान, काश्मिरमधल्या निवडणुका सुरळित होई नयेत म्हणून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यांचे सत्र आरंभले असून दहशतवाद्यांच्या सामानामध्ये पाकिस्तानातील वस्तुंचा तसेच शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानी बनावटीच्या खुणा आढळून आल्या आहेत. पाकिस्तानातील आयएसआय सारख्या सरकारी संस्था दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपाला याुळे पुष्टी मिलाली आहे.
दरम्यान, काश्मिरमधल्या दहशतवादी हल्ल्यांची अमेरिकेनेही निंदा केली आहे.