शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

जेठमलानींना बदडून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:22 IST

नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव ...

नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव गांधी यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनता दलाला १४३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ८५. दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी जनता दलाने सरकार स्थापनेचा दावा केला. चंद्रशेखर जनता दलाचे अध्यक्ष होते. पंतप्रधानपदासाठी व्ही. पी. सिंग यांचे नाव सर्वात पुढे होते. पण चंद्रशेखर हेही शर्यतीत होते. त्यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न अनेक नेते करीत होते.

अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी चंद्रशेखर यांच्या साऊ थ अ‍ॅव्हेन्यूतील घराबाहेर धरणे धरले. चंद्रशेखर यांनी माघार घ्यावी, अशी त्यांचीही मागणी होती. पण चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी तिथे जेठमलानी यांना बदडूनच काढले. ते कळताच जनता दलाचे काही नेते तिथे आले. त्यांनी जेठमलानी यांना तेथून दूर नेले. जनता दलाच्या बैठकीत व्ही. पी. सिंग यांच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवताच, सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने पाठिंबा काढून घेतला. मग चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपद भूषविले. काँग्रेसने काही महिन्यांतच त्यांचा पाठिंबा काढून घेतला.