शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

केंद्राच्या परवानगीशिवाय जवानांना अटक होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:33 IST

केंद्राने सीआरपीएफच्या कलम ४५ अंतर्गत निमलष्करी दलाच्या जवानांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) जवानांना आता केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय अटक केली जाणार नाही.

केंद्राने सीआरपीएफच्या कलम ४५ अंतर्गत निमलष्करी दलाच्या जवानांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ जम्मू-काश्मीरमधील लष्कराच्या जवानांना अटकेपासून संरक्षण मिळत होते.  सीएपीएफमध्ये आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एनएसजी व एसएसबी यांचा समावेश आहे.

सल्लामसलतीनंतर प्रस्ताव लागूजम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी रणबीर दंड संहिता १९८९ लागू होती. कलम ३७० मध्ये बदल केल्यानंतर कायदा विभागाने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांना सीआरपीसीच्या कलम ४५ अंतर्गत आणण्यासाठी गृह मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता. गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव मान्य केला आहे.