शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:21 IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या चकमकीत दोन जवान जखमी झाले.  या दहशतवाद्याने पुलवामा येथील काश्मिरी पंडितांनी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी या परिसरात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली. या घटनेची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी रात्री ट्विट करुन दिली.

'ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव पुलवामा येथील आकिब मुस्ताक भट असे आहे. त्याने सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम केले, आजकाल तो टीआरएफमध्ये काम करत होता. काश्मिरी पंडित यांचा मारेकरी संजय शर्मा ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

'दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही आणि सध्या पदगमपुरा भागात चकमक सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा ही चकमक झाली. पुलवामा जिल्ह्यातील पदगमपुरा अवंतीपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला.

पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांपर्यंत पोहोचताच चकमक सुरू झाली. काही वेळानंतर अवंतीपोरा चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. २६ फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हे टार्गेट किलिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर सुरक्षा दलांनी सखोल तपास सुरू केला आहे, असंही पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान