शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

कामावर परत या अन्यथा कारवाई केली जाईल, सरकारचा जम्मू-काश्मीर सोडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 10:23 IST

जम्मूला परतलेले बरेच घाटीत काम करण्याबाबत सावध आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये घडत असलेल्या सततच्या दहशतवादी घटनांमुळे घाबरलेले अनेक स्थलांतरित कर्मचारी आपापल्या राज्यात परत जात आहेत. अशा परिस्थितीत काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी शनिवारी काश्मीरच्या 10 जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आदेश दिला की, कोणताही स्थलांतरित कामगार राज्य सोडणार नाही याची खात्री करा आणि जर कोणी अनुपस्थित राहिल्यास त्याच्यावर सेवा नियमांनुसार कारवाई करा.

काही दिवसांपूर्वीच एका शाळेत शीख प्राचार्य आणि काश्मिरी हिंदू शिक्षकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर असुरक्षित वाटणारे अनेक कर्मचारी जम्मू-काश्मीरमधून परत आपापल्या राज्यात जात आहेत. या लोकांनी प्रशासन असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवला आहे. जम्मूला परतलेले बरेच लोक कामानिमित्त घाटीत परतण्याबाबत साशंक आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तक्रारी

कर्मचारी म्हणाले की, जीव धोक्यात घालून कर्मचारी जम्मूला आले आहेत. त्यांना सुरक्षा कशी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  त्यांची भीती दूर करण्याऐवजी, आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे, त्यांना सुरक्षेचे आश्वासन देण्याऐवजी प्रशासन सेवा नियमांनुसार कारवाईची धमकी देत आहे. शनिवारी आयुक्त पांडुरंग पोल यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यात सुरक्षेबाबत विविध विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी