शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Indian Army:भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:30 IST

Indian Army: भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी करत भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली आहे.

श्रीनगर: भारतीय लष्कराच्या शौर्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जवानांनी भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंथन पासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे 16 लोक तेथे अडकले होते, माहिती मिळताच लष्कराचे जवान पायी चालत तिथे गेले आणि त्यांचे प्राण वाचवले. तिथे पोहचण्यासाठी अतिशय कमी तापमानात जवानांना खूप संघर्ष करावा लागला. आता जवानांच्या धाडसाचे आणि मेहनतीचे कौतुक होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरणएएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किश्तवाड जिल्ह्यात सतत बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानता असतानाही, लष्कराच्या जवानांनी केवळ 15 किमी अंतर कापले नाही तर तेथे अडकलेल्या 16 लोकांना बाहेर काढले. या भागात 16 लोक अडकल्याची बातमी दुपारी 3 वाजता लष्कराला मिळाली, त्यानंतर तात्काळ जवानांचे एक पथक निघाले. हे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना औषधे व खाद्यपदार्थ देण्यात आले. या बचाव कार्याबद्दल लष्कराच्या जवानांचे कौतुक केले जात आहे.

लष्कराचे प्रवक्ते काय म्हणाले?या प्रकरणी बोलताना लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद म्हणाले, "सिंथनमध्ये काहीजण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांच्या बचावासाठी एक पथक तयार करण्यात आले. भीषण बर्फवृष्टी आणि दृश्यमानता नसतानाही टीमने NH 244 वर सुमारे 15 किलोमीटरचे अंतर पायी कापले आणि सिंथन खिंडीजवळील नागरिकांना वाचवले."

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान