शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

जेटलींनी मला शिवीगाळ केली, पण उत्तर देण्याचं टाळलं- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:23 IST

राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राफेलच्या करारावरून राहुल गांधींनी अरुण जेटलींवर टीका केली. अरुण जेटलींऐवजी संरक्षण मंत्र्यांनी राफेल प्रकरणावर उत्तर द्यावं, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे. जेटलींनी मला शिवीगाळ केली, पण उत्तरं देण्याचं टाळल्याचा उल्लेखही राहुल गांधींनी केला आहे. तसेच राफेल कराराच्या माध्यमातून 30 हजार कोटी रुपये मोदींनी अनिल अंबानींना दिले आहेत. 526 कोटींच्या विमानांची किंमत 1600 कोटी रुपये कशी झाली, याचं भाजपानं स्पष्टीकरण द्यावं. 36 विमानांच्या खरेदीवर हवाई दलालाही आक्षेप होता, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींला लक्ष्य केलं आहे.हवाई दलाला 126 विमाने हवी असताना केवळ 36 विमानांचाच सौदा का केला? विमानांची संख्या कमी का केली? एकूण 526 कोटी रुपयांचा हा व्यवहार 1600 कोटी रुपयांवर का गेला? हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी व अनुभवी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या अनुभव नसलेल्या कंपनीला ऑफसेट कंत्राट देण्यास नेमका कोणाला रस होता? दसॉल्ट कंपनीच्या पैशातूनच अनिल अंबानी यांनी आपल्या कंपनीसाठी जमीन खरेदी केली, हे खरे नाही का? असे एका पाठोपाठ सणसणीत प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.सरकारने 1500 कोटी रुपयांचा व्यवहार करण्याचे ठरविले, तेव्हा संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता, हे खरे नाही काय आणि पंतप्रधानांनी अशा व्यवहारात लक्ष घालू नये, असे नोटिंग या अधिक-यांनी फायलीवर केले होते, हे खरे नाही की काय, असे सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी