शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! परीक्षेत 19 वेळा झाला नापास पण नंतर केला जिद्दीने अभ्यास; आता झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:39 IST

काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल समोर येत आहेत. प्रत्येकाला आपल्या मार्कांची आणि पास-नापास होण्याची चिंता असते. निकालानंतर सर्वजण टॉपर्सबद्दल बोलतात. ते त्यांच्या मार्कशीट शेअर करतात, पण परीक्षेत कमी मार्क्स मिळवणाऱ्या मुलांबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्यामुळेच अनेक वेळा तणावाखाली असलेली मुले टोकाचं पाऊल उचलतात. याच दरम्यान अनेक प्रेरणादायी घटना या पुढे येत असतात. काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

परीक्षेमध्ये वारंवार अपयश आले पण एका तरुणाने हार नाही मानली आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. परीक्षेत तब्बल 19 वेळा नापास झाला पण नंतर जिद्दीने अभ्यास केला आणि आता अधिकारी झाल्य़ाची घटना घडली आहे. राजस्थानमधील एका तरुणाने आरएएस (RAS) परीक्षेत 55 वा क्रमांक पटकावला आहे. दलपत सिंह असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएएस दलपत सिंह हे मोहनलाल सुखाडिया विद्यापीठात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते एक-दोन नव्हे तर 19 वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नापास झाले. 

दहावीत त्यांना कमी मार्क मिळाले होते तर बारावीत दोनदा नापास झाले. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी परीक्षा दिली. कॉलेजमध्येही ते अनेकदा नापास झाले. PMT, BSTC, PET, Agriculture Department, STE अशा अनेक परीक्षा दिल्या पण सगळ्यात नापास झाले. याच दरम्यान दलपत सिंह यांचा बालपणीचा मित्र आयएएस झाला. यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णयही घेतला. जोरदार तयारी केली आणि आता आरएएस परीक्षा-2008 मध्ये 55 वा क्रमांक मिळवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.