शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा राजीनामा स्वीकारणे अवघडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:34 IST

चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला असला तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत तो स्वीकारला जाण्याची शक्यता नाही.

- हरीश गुप्ता ।नवी दिल्ली : चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला असला तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत तो स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेबदल करताना नितीन गडकरी यांना रेल्वे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांना सुरुवातीलाच वाहतूक व रेल्वेमंत्री केले जाणार होते. पण तेव्हा तसे झाले नाही. मात्र आता पायाभूत सुविधांचे मिळून एकच मंत्रालय करण्याचा विचार सुरू आहे.रेल्वचा अतिरिक्त कार्यभार अन्य मंत्र्यांकडे देणे योग्य ठरणार नाही, असे पंतप्रधानांना वाटत असल्याचे कळते. रेल्वेसाठी पूर्णवेळ मंत्रीच असायला हवा. त्यामुळे खातेबदल व मंत्रिमंडळ विस्तार करतानाच, मोदी आवश्यक तो निर्णय घेतील, असे कळते.प्रभू यांच्या राजीनाम्याविषयी अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, पंतप्रधानच त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील. संबंधितांनी जे घडले, त्याची जबाबदारी स्वीकारणे अपेक्षितच असते, असे सांगून, त्यांनी प्रभू यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याचे सूचित केले. रेल्वेला चांगला प्रशासक मिळावा, या हेतूनेचे पंतप्रधानांनी प्रभू यांना त्या खात्याचे मंत्रीपद दिले होते. या खात्याची सूत्रे स्वीकारली, तेव्हाच रेल्वेतील सावळागोंधळ कसा सावरू, असा सवाल त्यांनी केला होता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSuresh Prabhuसुरेश प्रभू