शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जैव, हरित इंधनाचा वापर करणे गरजेचे; पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 00:30 IST

‘इंडिया एनर्जी वीक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : कच्च्या तेलासह जीवाश्म इंधनाच्या सर्वाधिक मागणीची स्थिती येऊन त्यानंतर ती मागणी कधी कमी होत जाईल, हे सांगता येत नाही. ही स्थिती २०३५ दरम्यान येऊ शकते, असे काही तज्ज्ञ सांगतात. मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता, जैव व हरित इंधनाचा वापर करण्याची गरज असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केले.

येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्रात मंगळवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय ‘इंडिया एनर्जी वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत मांडले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. 

विहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन‘मुंबई हाय’जवळील सध्याची खनिज तेल उत्खनन क्षमता १.४२ लाख बॅरल प्रतिदिन आहे. ही क्षमता वाढवणे शक्य नाही. विस्तारासाठी नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आहे त्याच तेलविहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन कसे होऊ शकेल, याबाबत तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ब्रिटिश तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासंबंधी ओएनजीसीने ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार ‘मुंबई हाय’ या खनिज तेल उत्खनन क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उपाय केले जाणार आहेत.

बीपीसीएल पेट्रोब्रास यांच्यात करारभारताच्या ऊर्जा सुरक्षा प्रणालीनंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) ब्राझीलची राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोलियो ब्राझिलेरो एस. ए. (पेट्रोब्रास) सोबत ब्राझिलियन कच्चा तेलाच्या प्रकारांसाठी एक धोरणात्मक कालावधी करार केला आहे.