शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अभियंता जोडप्याने उभी केली दूध डेअरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 00:39 IST

आयटी कंपनीत काम केलेले दाम्पत्य रमले गाय-वासरांमध्ये

चेन्नई : चेन्नईतील प्रसिद्ध माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत काम केलेल्या प्रिथा आणि मणिकंदन या अभियंता जोडप्याला २०१७ मध्ये जल्लीकट्टू निषेध आंदोलनात गायीचे देशी वाण जतन करून ठेवण्याची आवड निर्माण झाली व नंतर त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये डेअरीच उभी केली.या जोडप्याने सांगितले, ‘‘खरे तर आमची गायी पाळण्याची अशी कोणतीच योजना नव्हती. ते असेच घडत गेले. आम्हा दोघांनाही शेतीत आवड असली तरी आमची माहिती ही अगदीच प्राथमिक स्वरूपातली. निषेध आंदोलनात आम्हाला देशी गायीच्या वाणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यासाठी आम्ही गायीची देशी जात ‘कंगेयाम कल्लाई’ पाहण्यासाठी इरोडला प्रवास केला. दुसरा कोणताही विचार न करता आम्ही ती गाय तेथेच विकत घेतली. अदामबक्कम येथील आमच्या घरी फार मोकळी जागा नसल्यामुळे ती गाय गॅरेजमध्ये बांधली....हा आनंददायी अनुभवप्रिथा यांनी सांगितले की, ‘‘आम्ही आमच्या नोकरीच्या कामातून थोडा वेळ काढून गौशाळांना भेटी दिल्या व जी कामे आम्ही कधी केली नाहीत ती केली. तो आनंददायी अनुभव होता. गायींचे पालन करणे हे खरोखर काही फार कठीण काम नाही. कुत्रा किंवा मांजर आपण पाळतो तसेच गाय पाळता येईल हे आमच्या लक्षात आले.’’ नंतर या जोडप्याने आणखी गायी विकत घेतल्या. दुधाचे पदार्थ कसे करायचे, शेण आणि गोमूत्र कसे विकायचे या गोष्टी शिकून घेतल्या व यातून त्यांच्याच गॅरेजमध्ये डेअरी उभी राहिली.