शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 09:30 IST

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगम DMK च्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले

तामिळनाडूच्या द्रविड मु्न्नेत्र कझगम (DMK) सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्रिमंडळात कोणत्या विभागात बदल होणार हे स्पष्ट नाही परंतु मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंगळवारी क्रिडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले आहेत. पत्रकारांनी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात फेरबदल आणि काही काळासाठी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. त्यावेळी कुठलीही निराशा नाही, बदल होईल असं उत्तर दिले. अमेरिकन दौऱ्यावरून परतल्यानंतर स्टॅलिन यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलावर भाष्य केले आहे. आतापर्यंत २ वेळा स्टॅलिन मंत्रिमंडळ फेरबदलावर बोललेत. 

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगम DMK च्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले. पक्षाच्या मोठ्या विजयात प्रचारात उदयनिधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी येत्या काळात त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवायचा आहे. 

उदयनिधी कायम चर्चेत

काही दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्मावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. सनातन धर्म हा डेंग्यू मलेरियासारखा आहे तो संपवायला हवं असं त्यांनी विधान केले त्यावरून बराच वाद झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी म्हणाले होते की, सनातन धर्म संपवण्यासाठी आयोजित संमेलनात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी सनातन धर्म संपवायला हवा. मच्छर, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यासारख्या गोष्टी ज्यांना आपण विरोध करू शकत नाही आपल्याला ते संपवायला लागेल असं उदयनिधी यांनी म्हटलं होते. कोरोना काळात जनसंपर्क अभियान राबवल्यामुळे पोलिसांनी उदयनिधी यांना अटक केली होती. त्यानंतर काही तासात सोडून दिले. २०२१ साली भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या मृत्यूवर केलेल्या विधानामुळेही उदयनिधी चर्चेत आले होते. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू