शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

प्रतिज्ञापत्रांऐवजी आता स्वस्वाक्षरी आदेश जारी : ब्रिटिशकाळापासूनची परंपरा इतिहासजमा

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : वसाहतकाळापासून चालत आलेले राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र आता इतिहासजमा झाले आहे. बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्रांची गरज भासल्यास प्रतिज्ञापत्रांऐवजी संबंधितांची स्वस्वाक्षरी असलेले दस्तऐवज ग्रा‘ मानण्याचा आदेश केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना दिला आहे.

नवी दिल्ली : वसाहतकाळापासून चालत आलेले राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र आता इतिहासजमा झाले आहे. बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्रांची गरज भासल्यास प्रतिज्ञापत्रांऐवजी संबंधितांची स्वस्वाक्षरी असलेले दस्तऐवज ग्राह्य मानण्याचा आदेश केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना दिला आहे.
हा स्वातंत्र्यकाळापासून चालत आलेली प्रतिज्ञापत्राची परंपरा मोडीत काढणारा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. सर्व राज्यांना त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. काही राज्यांनी त्याला मंजुरी दिली असली तरी काहींनी उदासीनता दाखविली आहे. आम्ही स्वयंसाक्षांकनाची पद्धत कायम ठेवणार असल्याचे जितेंद्रसिंग यांनी येथे एका परिसंवादात नमूद केले.
केंद्रीय मंत्रालयांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचे नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंसाक्षांकित दस्तऐवज अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू करताना विविध अर्जांसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता टप्प्याटप्याने कमी करण्याबाबत आढावा घेणे चालविले आहे.(लोकमत न्यूजनेटवर्क)
----------------------
त्रास वाचणार...
विविध शालेय दस्तऐवजांसोबत प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी खर्च करण्यासह वेळ द्यावा लागत होता. विशेषत: प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरीसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांकडे चकरा मारण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे