शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रतिज्ञापत्रांऐवजी आता स्वस्वाक्षरी आदेश जारी : ब्रिटिशकाळापासूनची परंपरा इतिहासजमा

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : वसाहतकाळापासून चालत आलेले राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र आता इतिहासजमा झाले आहे. बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्रांची गरज भासल्यास प्रतिज्ञापत्रांऐवजी संबंधितांची स्वस्वाक्षरी असलेले दस्तऐवज ग्रा‘ मानण्याचा आदेश केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना दिला आहे.

नवी दिल्ली : वसाहतकाळापासून चालत आलेले राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र आता इतिहासजमा झाले आहे. बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्रांची गरज भासल्यास प्रतिज्ञापत्रांऐवजी संबंधितांची स्वस्वाक्षरी असलेले दस्तऐवज ग्राह्य मानण्याचा आदेश केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना दिला आहे.
हा स्वातंत्र्यकाळापासून चालत आलेली प्रतिज्ञापत्राची परंपरा मोडीत काढणारा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. सर्व राज्यांना त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. काही राज्यांनी त्याला मंजुरी दिली असली तरी काहींनी उदासीनता दाखविली आहे. आम्ही स्वयंसाक्षांकनाची पद्धत कायम ठेवणार असल्याचे जितेंद्रसिंग यांनी येथे एका परिसंवादात नमूद केले.
केंद्रीय मंत्रालयांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचे नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंसाक्षांकित दस्तऐवज अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू करताना विविध अर्जांसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता टप्प्याटप्याने कमी करण्याबाबत आढावा घेणे चालविले आहे.(लोकमत न्यूजनेटवर्क)
----------------------
त्रास वाचणार...
विविध शालेय दस्तऐवजांसोबत प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी खर्च करण्यासह वेळ द्यावा लागत होता. विशेषत: प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरीसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांकडे चकरा मारण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे