शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

प्रेरणादायी : तीन मुलांसाठी ‘ती’ बनली कुली, एकाच वेळी उचलते ३० किलोच्या बॅगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:45 IST

जयपूर स्टेशनवरील मंजूची कहाणी; पतीच्या मृत्यूनंतर बनली कुटुंबाची ‘कर्ती’ महिला, एश्वर्यासोबत झाला होता सन्मान ही आहे मंजू देवी. जयपूर स्टेशनवर दिसणारी लाल कुर्ती आणि काळ्या सलवारमध्ये असलेली आणि दंडाला १५ नंबरचा बिल्ला लावणारी उत्तर-पश्चिम रेल्वेवरील पहिली महिला कुली.पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर कोसळलेले आर्थिक संकट दूर सारण्यासाठी मंजू देवीने कूलीची ‘लाल’ कुर्ती ...

जयपूर स्टेशनवरील मंजूची कहाणी; पतीच्या मृत्यूनंतर बनली कुटुंबाची ‘कर्ती’ महिला, एश्वर्यासोबत झाला होता सन्मान ही आहे मंजू देवी. जयपूर स्टेशनवर दिसणारी लाल कुर्ती आणि काळ्या सलवारमध्ये असलेली आणि दंडाला १५ नंबरचा बिल्ला लावणारी उत्तर-पश्चिम रेल्वेवरील पहिली महिला कुली.पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर कोसळलेले आर्थिक संकट दूर सारण्यासाठी मंजू देवीने कूलीची ‘लाल’ कुर्ती अवलंबली आणि त्यातून तीन मुलांच्या गुजराण करण्याचा तिला मार्ग सापडला.ती एका प्रवाशाचे तब्बल ३० किलो सामान एकाच वेळी उचलते, पण तीन मुलांची गुजराण करण्यासाठी हे ३० किलोंचं ओझं काहीच वाटत नाही, असं ती सांगते. तिच्या या अनोख्या कामाचा केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या साथीनं सन्मानही केला आहे. 

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या