शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी वस्तूंसाठी आग्रही हीच गांधीजींना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:56 IST

मोदी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवास प्रारंभ

अहमदाबाद : स्वदेशी वस्तूंसाठी आग्रही असणे हीच महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारने साबरमती आश्रमामध्ये आयोजिलेल्या ‘स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

त्या वेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात १५ ऑगस्ट २०२३पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशातील अज्ञात तसेच फारसे प्रसिद्ध नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास जपण्यासाठी गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत.मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आली. त्या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जपण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात यंदा १२ मार्च रोजीच करण्यात आली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधी