शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

नशिराबादला २० पासून उपोषण स्मार्ट व्हिलेज समितीचा पुढाकार

By admin | Updated: June 8, 2016 23:03 IST

नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
सुंदर व स्वच्छ गाव साकारून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन माजी खासदार वाय.जी.महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट व्हिलेज समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावातील दूषित पाणी, वाढते अतिक्रमण, पथदीप, बंद सायरन, शौचालय दैना, रस्त्यांची दुर्दशा, बिन तोट्यांचे नळ, तुंबलेल्या गटारी, घंटा नसलेल्या कचरा गाड्या, नदी पात्रातील केरकचरा आदी समस्यांबाबत उहापोह करीत स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतील निवेदन दिले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कच व डांबर टाकून डागडुजी होणे अपेक्षित आहे. रस्त्यांच्या दैनामुळे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना आहे. रस्ते मृत्यूला आमंत्रण देत आहे; मात्र याबाबत ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
अखेर स्मार्ट सिटीने दिलेल्या निवेदनाबाबत १९ जूनपर्यंत मार्ग न निघाल्यास २० जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या बैठकीत झाला. उपोषण करूनही दखल न घेतल्यास पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजीसाठी भीक मांगो आंदोलनाची तयारी समितीने दर्शविली आहे.
बैठकीला समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, उपाध्यक्ष सैय्यद बरकत अली, विनोद रंधे, दगडू माळी, बंडू खंडारे, धनंजय वाणी, बंडू रत्नपारखी, अनिल वाणी, नजीरअली आदी उपस्थित होते. (वार्ताहर)