शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

भारत-अमेरिकेची युती हाच ठरणार दहशतवादाचा कर्दनकाळ

By admin | Updated: February 22, 2017 13:43 IST

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे आधीच चीनला धास्ती लागून राहिली आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 22- भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे आधीच चीनला धास्ती लागून राहिली आहे. त्यातच अमेरिका आणि भारताच्या मैत्रीतील संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. तसेच भारत आणि अमेरिकेची युती हाच दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरणार आहे, असं वक्तव्य अमेरिका-भारताच्या समर्थकांनी केलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही दहशतवाद्यांचे सर्वात वाईट शत्रू आहेत. ट्रम्प आणि मोदींचं नातं कुटुंबातल्या भावांसारखं आहे. दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून नोक-यांचं प्रमाण वाढवून आर्थिक प्रगती साधली पाहिजे, या विषयावर एकमत आहे, असं वक्तव्य हिंदू रिपब्लिकन युतीचे संस्थापक शलभ कुमार यांनी केलं आहे. ते म्हणाले, भारत आणि अमेरिकेचं इस्लामिक दहशतवादावर एकमत असून, मैत्रीपूर्ण संबंधांमुळे हे दोन्ही देश दहशतवादाविरोधात एकत्रित लढत आहेत. मोदी आणि ट्रम्प हे असे देशभक्त आहेत, ज्यांना दोन्ही देशांना दहशतवादापासून मुक्त करायचं आहे. तसेच व्यावसायिकदृष्ट्या त्यांचे विचारही फार जुळत असून, त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या विचारांशी सुसंगत असून, येत्या काळात त्याचा दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.