शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

टपाल तिकीटांवरुन इंदिरा गांधी, राजीव गांधी हद्दपार

By admin | Updated: September 15, 2015 13:37 IST

भारताच्या टपाल खात्याने २००८ मध्ये प्रकाशित केलेली इंदिरा गांधी व राजीव गांधीचे टपाल तिकीट आता हद्दपार होणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - भारताच्या टपाल खात्याने २००८ मध्ये प्रकाशित केलेली इंदिरा गांधी व राजीव गांधीचे टपाल तिकीट आता हद्दपार होणार आहे. याऐवजी केंद्र सरकार आता दिनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण या नेत्यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उघड झाली आहे. 
२००८ मध्ये यूपीए सरकारने इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ तिकीटे प्रसिद्ध केली होती. नवीन आठ तिकीटांच्या मालिकेत याचा समावेश करण्याता आला होता व तिकीटांचे मूल्य ५ रुपये एवढे होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने टपाल तिकीटासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. यात सरकारने ५ रुपयांच्या तिकीटांची मालिका बंद करणार असल्याचे म्हटले आहे. या मालिकेत फक्त राजीव गांधी व इंदिरा गांधीवरील तिकीटांचा समावेश होता. याऊलट आगामी काळात सरकारतर्फे दिनदयाळ, उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं प्रकाशित केली जातील असेही सरकारने स्पष्ट केले. 
आगामी काळात भाजपा सरकार छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, पंडित भीमसेन जोशी आदी मान्यवरांवरील तिकीटांची नवी मालिका सुरु करणार असल्याचे समजते.