शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘इंडिया’चे महाशक्तिप्रदर्शन! लाखो लोकांची गर्दी; खरगे, लालू, अखिलेश यांच्यासह अनेक नेते सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 07:30 IST

केंद्रातील सरकार समाजातील वंचित घटकांच्या ७३ टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, तर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘पलटूराम’ संबोधत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. 

एस. पी. सिन्हा -

पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार रालोआत सामील झाल्यानंतर राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महाआघाडीने रविवारी जनविश्वास महामेळाव्याद्वारे महाशक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला संबोधित करताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. केंद्रातील सरकार समाजातील वंचित घटकांच्या ७३ टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, तर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘पलटूराम’ संबोधत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. 

काँग्रेस अध्यक्षांनी देशात महागाई शिगेला पोहोचल्याचे सांगत केंद्र सरकारची हीच हमी आहे का, असा सवाल केला. महामेळाव्यात काँग्रेसचे अध्यक्ष खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव, माकप नेते सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, भाकपा-मालेचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, आदी नेत्यांनी सहभाग घेतला.

महागाई शिगेला तरीही... सतत पारडे बदलण्याच्या सवयीमुळे नितीशकुमारांवर ‘रिल्स’ बनत असून, ते पाहून त्यांना काही वाटत नाही का? देशात महागाई शिगेला पोहोचली आहे, पण तरीही ‘आमची हमी’ म्हणत ते सर्वांना फसवत आहेत, असे खरगे म्हणाले.

बदलाची सुुरुवात बिहारमधून होतेदेशात आम्ही इंडिया आघाडीचे सरकार बनवू. जेव्हा-जेव्हा देशात बदलाचे वादळ येते, तेव्हा-तेव्हा त्याची सुरुवात बिहारमधून होते. बिहार हा बदलाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. एका बाजूला द्वेष, हिंसा, अहंकार आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रेम आहे. भारतीयांच्या मनात द्वेष नाही, प्रेम आहे. मग देशात द्वेष का पसरत आहे, असा प्रश्न पडतो, असे राहुल गांधी बोलताना म्हणाले.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक