शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक; उष्णतेच्या लाटांनी देश होरपळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:59 IST

मार्च ते मे महिन्यांत चटके; महाराष्ट्रालाही बसणार झळा

मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिकतापदायक असेल. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे सरासरी कमाल तापमान सामान्यापेक्षा ०.५ ते १ अंशाने अधिक असेल. देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात हवामान उष्ण राहील, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.फेब्रुवारीच्या अखेरीज उष्णतेच्या लाटा वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळीच उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई आणि रत्नागिरीचे कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदा मार्च ते मे महिन्यांदरम्यान उष्णतेच्या लाटा अधिक वेगाने वाहतील.पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा तसेच महाराष्ट्राचा काही प्रदेश आणि आंध्रप्रदेशचा किनारा येथे उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसेल.अल निनो वा तत्सम घटकांमुळे तापमानात वाढ होत आहे. जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर हे घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. १९९८ सालानंतर सरासरी तापमानात सतत वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै, २०१९ हा तिसरा सर्वांत उष्ण काळ म्हणून नोंदवण्यात आला.अनेकांनी गमावला जीव२०१९ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये २९२ तर झारखंडमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Temperatureतापमान