शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक; उष्णतेच्या लाटांनी देश होरपळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:59 IST

मार्च ते मे महिन्यांत चटके; महाराष्ट्रालाही बसणार झळा

मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिकतापदायक असेल. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे सरासरी कमाल तापमान सामान्यापेक्षा ०.५ ते १ अंशाने अधिक असेल. देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात हवामान उष्ण राहील, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.फेब्रुवारीच्या अखेरीज उष्णतेच्या लाटा वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळीच उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई आणि रत्नागिरीचे कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदा मार्च ते मे महिन्यांदरम्यान उष्णतेच्या लाटा अधिक वेगाने वाहतील.पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा तसेच महाराष्ट्राचा काही प्रदेश आणि आंध्रप्रदेशचा किनारा येथे उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसेल.अल निनो वा तत्सम घटकांमुळे तापमानात वाढ होत आहे. जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर हे घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. १९९८ सालानंतर सरासरी तापमानात सतत वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै, २०१९ हा तिसरा सर्वांत उष्ण काळ म्हणून नोंदवण्यात आला.अनेकांनी गमावला जीव२०१९ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये २९२ तर झारखंडमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Temperatureतापमान