शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक; उष्णतेच्या लाटांनी देश होरपळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:59 IST

मार्च ते मे महिन्यांत चटके; महाराष्ट्रालाही बसणार झळा

मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिकतापदायक असेल. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे सरासरी कमाल तापमान सामान्यापेक्षा ०.५ ते १ अंशाने अधिक असेल. देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात हवामान उष्ण राहील, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.फेब्रुवारीच्या अखेरीज उष्णतेच्या लाटा वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळीच उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई आणि रत्नागिरीचे कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदा मार्च ते मे महिन्यांदरम्यान उष्णतेच्या लाटा अधिक वेगाने वाहतील.पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा तसेच महाराष्ट्राचा काही प्रदेश आणि आंध्रप्रदेशचा किनारा येथे उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसेल.अल निनो वा तत्सम घटकांमुळे तापमानात वाढ होत आहे. जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर हे घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. १९९८ सालानंतर सरासरी तापमानात सतत वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै, २०१९ हा तिसरा सर्वांत उष्ण काळ म्हणून नोंदवण्यात आला.अनेकांनी गमावला जीव२०१९ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये २९२ तर झारखंडमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Temperatureतापमान