शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पर्यावरण क्षेत्रात भारताचा नेतृत्वस्थानी उदय - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:34 IST

Narendra Modi : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

ठळक मुद्देकेंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

नवी दिल्ली : भारताचा ‘क्लायमेट जस्टीस’च्या नेत्याच्या स्वरूपात उदय होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. २१ व्या शतकात भारताचे इथेनॉलला प्राधान राहील, असेही त्यांनी म्हटले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ‘भारतात इथेनॉल मिश्रण : २०२०-२१ साठी पथदर्श’ या नावाच्या अहवालाचे विमोचन मोदी यांनी याप्रसंगी केले.अनेक राज्यांतील शेतकऱ्यांशी त्यांनी इथेनॉलच्या मुद्यावर बातचीत केली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

ऊर्जा क्षमता वाढली-    मोदी यांनी सांगितले की, ७-८ वर्षांपूर्वी भारतात इथेनॉलवर चर्चा दुर्लभ होती. आता इथेनॉल भारताच्या प्राधान्यक्रमात जोडले गेले आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा संकल्प आम्ही केला आहे. -    २०१४ पर्यंत १ ते १.५ टक्का इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते. आता हे प्रमाण ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे.-    मोदी यांनी म्हटले की, हवामान बदलाबाबत भारत जागरूक आहे. या क्षेत्रात सक्रियतेने कामही करीत आहे. ६-७ वर्षांत भारताची नूतनीय ऊर्जा क्षमता २५० टक्क्यांनी वाढली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी