शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी भारताचा हायटेक प्लान

By admin | Updated: April 11, 2016 10:21 IST

पाकिस्ताकडून होणा-या घुसखोरीवर नियंत्रम ठेवण्यासाठी पाच-स्तरीय सुरक्षा प्रणाली आखण्यात आली आहे. केंद्रानेदेखील या सुरक्षा प्रणालीला मान्यता दिली आहे.

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि, ११ - पाकिस्तानकडून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत हायटेक योजना आखत आहे. पाकिस्ताकडून होणा-या घुसखोरीवर नियंत्रम ठेवण्यासाठी पाच-स्तरीय सुरक्षा प्रणाली आखण्यात आली आहे. केंद्रानेदेखील या सुरक्षा प्रणालीला मान्यता दिली आहे. या सुरक्षा प्रणालीनुसार पश्चिमेकडील 2900 किमीवरील सीमा सुरक्षारेषा पुर्णपणे लॉक करण्यात येणार असून यामुळे दहशतवादी आणि तस्करी घुसखोरांवर आळा घालण्यास मदत मिळणार आहे.  
 
या सुरक्षा प्रणाली अंतर्गत सीमारेषेवर पुर्णवेळ लक्ष ठेवण्यात येणार असून सीआयबीएमएसच्या देखरेखेखाली असणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने 24 तास सीमारेषेवर लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे. यामुळे सीमारेषेपलीकडून होणा-या सर्व हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. 
 
या सुरक्षा प्रणालीत  सीसीटीव्ही कॅमेरा, थर्मल इमेज, मॉनिटरिंग सेन्सर्स, लेजर बॅरिअर्स यांचा समावेश असणार आहे. कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीमच्या आधारे लगेच धोक्याची सूचना मिळणार आहे ज्यामुळे कारवाई करणं शक्य होईल. यामध्ये लेजर बॅरिअर्सची मुख्य भुमिका असणार आहे कारण ज्या ठिकाणी जवान तैनात नाहीत अशा 130 ठिकाणी यांची मदत मिळणार आहे. नदीकाठ तसंच डोंगरावरील प्रदेश ज्यांचा अनेक वेळा घुसखोरीसाठी वापर केला जातो अशा ठिकाणी हे लेजर बॅरिअर्स फायद्याचे ठरणार आहेत.