शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भारताची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:17 IST

पी. चिदम्बरम; सरकारवर चढविला हल्ला

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था भीषण स्थितीत असून, कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी सोमवारी राज्यसभेत केली. भारतीय अर्थव्यवस्था ‘अकार्यक्षम डॉक्टरां’च्या हातात असल्याने ही अवस्था उद्भवली आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.

चिदम्बरम म्हणाले की, बेरोजगारी आणि घसरता उपभोग अशा दुहेरी समस्येने अर्थव्यवस्थेला ग्रासले आहे. लोकांच्या हातात अधिक पैसा राहील, हे पाहण्याची गरज आहे. कनिष्ठ कर अधिकाऱ्यांना अभूतपूर्व अधिकार देऊन ‘कर दहशतवाद’ माजवू नका. नोव्हेंबर, २०१३ मध्ये मोदी यांनी आपणास दिलेला सल्लाच चिदम्बरम यांनी आता वित्तमंत्री सीतारामन यांना दिला. चिदम्बरम म्हणाले की, तो नेता म्हणाला होता की, ‘अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. अर्थव्यवस्थेसाठी वेळ द्या. क्षुद्र राजकारण करू नका.’ हा खरोखरच चांगला सल्ला आहे. वित्तमंत्र्यांना सल्ला देण्यासाठी या सल्ल्याचे वाचन करण्यासारखी चांगली गोष्ट मला करता येणे शक्य नाही.रुग्ण ‘आयसीयूबाहेर’चिदम्बरम यांनी म्हटले की, मोदी सरकारचे चार वर्षे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था ‘आयसीयू’त आहे. मी मात्र म्हणेन की, रुग्णाला ‘आयसीयू’बाहेर ठेवण्यात आले असून, अकार्यक्षम डॉक्टर रुग्णाकडे नुसतेच पाहत बसले आहेत.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाchidambaram-pcचिदंबरम