शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Indian Railway: मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वे मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 21:06 IST

Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा धडाका लावलेला आहे. एअर इंडियासारखी सरकारी विमान कंपनीही खासगी हातात देण्यात आली आहे. त्यामुळे आता मोदी सरकार रेल्वेचही खासगीकरण करणार की काय, असा प्रश्न विचारण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी मोठे विधान केले आहे. सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे वैष्णव यांनी म्हटले आहे.

लोकसभेमध्ये २०२२-२३साठी रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानांच्या मागणीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेने हल्लीच भरतीबाबतच्या गैरसमजावर सहानुभूतीपूर्वक मार्गाने तोडगा काढला आहे. रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रेल्वेच्या भरतींवर कुठलेही निर्बंध नसून, १.१४ लाख रिक्त पदांसाटी भरती सुरू आहे.

त्यानंतर लोकसभेने आवाजी मतदानाने रेल्वेसाठी अनुदानाच्या मागणील मान्यता दिली. चर्चेदरम्यान, अनेक खासदारांनी सरकारवर रेल्वेच्या खासगीकरणाचा आरोप केला. त्यावर रेल्वेमंत्री म्हणाले की, ही चर्चा काल्पनिक आहे. ट्रॅक रेल्वेचे आहेत. स्टेशन रेल्वेचे आहेत. इंजिन रेल्वेची आहेत. गाड्या रेल्वेच्या आहेत. सिग्नलिंग सिस्टिम रेल्वेची आहे. तिथे खासगीकरणासारखी कुठलीही बाब नाही आहे. रेल्वेच्या खासगीकरणाची कुठलीही योजना नाही आहे.

दरम्यान, फ्रेट कॉरिडॉरच्या खासगीकरणाचीही कुठलीही योजना नसल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सभागृहा सांगितले. त्यांनी सांगितले की, रेल्वे सामाजिक दायित्वांना पूर्ण करणे सुरू ठेवेल. तसेच प्रवासी भाड्यावर ६० हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकारrailwayरेल्वे