शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Indian Railway: रेल्वेमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही परंपरा बंद, रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:13 IST

Indian Railway: अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश काळापासून सुरू असलेली एक परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमंत्रालय आणि देशभरातील रेल्वे जीएम ऑफिसमध्ये आरपीएफ जवान तैनात असतो. या जवानाचं काम केवळ सलाम ठोकण्याचं असतं. हीच प्रथा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.

भारतीय रेल्वेमध्ये ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. मात्र रेल्वे मंत्र्यांनी ही सामंतशाहीचं प्रतीक असलेली ही प्रथा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सॅल्युटची तुलना आपल्या प्रतिष्ठेशी करतात. रेल्वे मंत्रालयामध्ये रेल्वेमंत्री आणि बोर्डाच्या सदस्यांसाठी वेगवेगळे गेट आहेत. तिथेत आरपीएफचा सलाम ठोकणारा जवान तैनात असतो.

हीच व्यवस्था रेल्वेच्या सर्व विभागीय ऑफिसमध्ये होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रथा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणली होती. दुसरीकडे भारतीय रेल्वेमध्ये सीनियर सिटिझन्सना तिकिटांवर मिळणारी सवलत पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. ही सवलत सुरू न केल्याने रेल्वेला गेल्या काही दिवसांपासून टीकेचा सामना करावा लागत होता.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव