शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Indian Railway: रेल्वेमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही परंपरा बंद, रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:13 IST

Indian Railway: अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश काळापासून सुरू असलेली एक परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमंत्रालय आणि देशभरातील रेल्वे जीएम ऑफिसमध्ये आरपीएफ जवान तैनात असतो. या जवानाचं काम केवळ सलाम ठोकण्याचं असतं. हीच प्रथा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.

भारतीय रेल्वेमध्ये ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. मात्र रेल्वे मंत्र्यांनी ही सामंतशाहीचं प्रतीक असलेली ही प्रथा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सॅल्युटची तुलना आपल्या प्रतिष्ठेशी करतात. रेल्वे मंत्रालयामध्ये रेल्वेमंत्री आणि बोर्डाच्या सदस्यांसाठी वेगवेगळे गेट आहेत. तिथेत आरपीएफचा सलाम ठोकणारा जवान तैनात असतो.

हीच व्यवस्था रेल्वेच्या सर्व विभागीय ऑफिसमध्ये होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रथा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणली होती. दुसरीकडे भारतीय रेल्वेमध्ये सीनियर सिटिझन्सना तिकिटांवर मिळणारी सवलत पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. ही सवलत सुरू न केल्याने रेल्वेला गेल्या काही दिवसांपासून टीकेचा सामना करावा लागत होता.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव