शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Indian Railway: तुमच्या प्रवासावर होणाऱ्या खर्चाचा एवढा भार उचलते रेल्वे, रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:45 IST

Indian Railway: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. पण तुमच्या रेल्वे प्रवासाच्या भाड्यापैकी अर्ध्याहून अधिक रकमेचं वहन हे स्वतः रेल्वेकडून केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का?

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. रेल्वे ही देशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. पण तुमच्या रेल्वे प्रवासाच्या भाड्यापैकी अर्ध्याहून अधिक रकमेचं वहन हे स्वतः रेल्वेकडून केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का?

रेल्वे प्रवाशांच्या एकूण भाड्यावरील सब्सिडीपोटी रेल्वेने ६२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तुमच्या रेल्वे प्रवासावर होणाऱ्या खर्चापैकी अर्ध्याहून अधिक रकमेचा भार हा रेल्वेकडून उचलला जातो. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे प्रवासी भाड्यावर ५५ टक्क्यांहून अधिक रकमेची सवलत देते. यावर्षी केवळ भाड्याच्या रकमेवर ६२ हजार कोटी रुपये खर्च झाले. 

याचा अर्थ तुमच्या रेल्वे प्रवासावर  खर्च होणाऱ्या १०० रुपयांपैकी ५५ रुपये हे रेल्वेकडून खर्च केले जातात तर रेल्वेच्या तिकिटापोटी ४५ टक्के रक्कम खर्च केली जाते.  गेल्या वर्षात तिकिटावरील सब्सिडीपोटी ६२ हजार कोटी रुपये खर्च केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे