शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

गेल्या 10 वर्षात किती लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? रेल्वेमंत्र्यांनी थेट आकडा सांगितला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:00 IST

Railway Jobs: काँग्रेस सरकारच्या दहा वर्षात 4.4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत नियुक्ती झाली होती.

Indian Railway Jobs: मोदी सरकारच्या काळात सरकारी नोकऱ्या कमी झाल्याची तक्रार सातत्याने विरोधक करतात. रेल्वे विभागातील नोकऱ्यांबाबत तर अनेकदा चर्चा होते. आता भारतीय रेल्वेने गेल्या 10 वर्षात किती लोकांना नोकरी दिली, याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षात जवळपास 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. 

काँग्रेसच्या काळातील भरतीपेक्षा जास्तअश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, मोदी सरकारच्या काळात झालेली भरती काँग्रेसच्या काळातील भरतीपेक्षा जास्त आहे. 2004 ते 2014 दरम्यान भारतीय रेल्वेने नियुक्त केलेल्या कर्मचऱ्यांची संख्या 4.4 लाख होती. पण, आता मोदी सरकारच्या काळात 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज युनियनच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सर्वसामान्यांसाठी 12 हजार जनरल डबे बांधले केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे उत्पादन योजनेबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी नवीन विशेष आणि सामान्य डब्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या 12,000 हून अधिक सामान्य डब्यांची निर्मिती केली जात आहे, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी रेल्वे प्रवास सुलभ होईल. या कार्यक्रमापूर्वी वैष्णव यांनी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवGovernmentसरकारjobनोकरी