शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेला बंपर कमाई, तब्बल २१४ कोटींची रेकॉर्ड ब्रेक दंड वसुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 20:00 IST

Indian Railway News: 2021-22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने २१४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

Indian Railway News: 2021-22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने २१४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील तिकीट तपासणीतून वसुलीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. एकूणच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेला बंपर कमाई झाली आहे.

मुंबईतील प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनवर सर्वाधिक अवलंबून असतात. म्हणूनच या लोकल गाड्यांना मुंबईची लाईफ लाईन असंही म्हणतात. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात आणि इच्छित स्थळी पोहोचतात. कोरोनाच्या काळात लोकल ट्रेनच्या वेगाला ब्रेक नक्कीच लागला होता. मात्र यादरम्यान लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. यादरम्यान, लोकलमध्ये एक चेकिंग टीम असायची आणि ते प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तिकिटाबद्दल विचारलं जायचं. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेचे टीटी दंड वसूल करत असत.

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं ३५.३६ लाख लोकांवर कारवाई करून २०२१-२२ या वर्षात २१४.१४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याचं हेच मुख्य कारण आहे. हा आकडा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे, जो मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणीदरम्यान दंडाच्या स्वरूपात जमा करण्यात आला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे