शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भारतीय लष्कराला मिळणार 40 हजार स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 08:31 IST

भारतीय लष्कराला 40 हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेट्स लवकरच मिळणार आहेत.

नवी दिल्लीः भारतीय लष्कराला 40 हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेट्स लवकरच मिळणार आहेत. ज्यांचा वापर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद रोखण्याच्या अभियानात करण्यात येणार आहे. बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणारी कंपनी एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेडचे मेजर जनरल(निवृत्त) अनिल ओबेरॉय यांनी दावा केला आहे की, ही जॅकेट्स एके-47 रायफलमधून निघालेली गोळी रोखण्यातही सक्षम आहेत. 

एके-47 रायफलमधल्या गोळीला हार्ड स्टील आवरण असल्यानं ती फारच शक्तिशाली समजली जाते. आमचं जॅकेट या गोळीला रोखण्यातही सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आम्ही लष्कराला या जॅकेटचा पुरवठा ठरलेल्या वेळेआधीच करू. पहिल्या वर्षी आम्ही फक्त 36 हजार जॅकेटचा पुरवठा करू शकलो होतो. परंतु यंदा आम्ही 40 हजार जॅकेटची पूर्तता करणार आहोत.आम्हाला ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 2021पर्यंत मुदत दिली असून, ती आम्ही 2020च्या शेवटपर्यंत पूर्ण करू, असा विश्वासही अनिल ओबेरॉय यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयानं 1.8 लाख बुलेटप्रूफ जॅकेटची ऑर्डर एसएमपीपी कंपनीला दिली होती. या जॅकेटचा पुरवठा कानपूरच्या केंद्रीय आयुध डेपोमध्ये केला जाणार असून, त्यानंतर ती जम्मू-काश्मीर आणि इतर हिंसाग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान