शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सहकाऱ्याला वाचवताना झेलली गोळी, कोमामध्ये गेल्यानंतर ८ वर्षे दिली मृत्यूशी झुंज, शूर जवानाला अखेर वीरमरण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 16:37 IST

Indian Army: भारतील लष्कराची गणना जगातील शूर फौजेमध्ये होते. त्याची अनेक कारणं आहेत. प्राण गेला तरी बेहत्तर पण युद्धभूमीतून माघार घेत नाहीत, असे भारतीय फौजेबाबत बोलले जाते.

भारतील लष्कराची गणना जगातील शूर फौजेमध्ये होते. त्याची अनेक कारणं आहेत. प्राण गेला तरी बेहत्तर पण युद्धभूमीतून माघार घेत नाहीत, असे भारतीय फौजेबाबत बोलले जाते. भारतीय लष्करातील असेच एक शूर जवान सहकाऱ्याला वाचवताना गोळी लागून जखमी झाले होते. त्यांचं नाव आहे लेफ्टिनेंट कर्नल करमवीर सिंह नत्त. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. 

लेफ्टिनेंट कर्नल करमवीर सुमारे ८ वर्षांपासून मृत्यूचा सामना करत जालंधर कँटमधील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान, इथेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आठ वर्षांपूर्वी कमवीर सिंह नत्त हे जम्मू काश्मीरमध्ेय तैनात होते. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ते दहशतवाद्यांच्य्या शोधार्थ कुपवाडातील घनदाट जंगलांमध्ये निघाले. कुपवाडामधील हाजी नाका गावामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी एका जवानाला लक्ष्य करून गोळी झाडली. मात्र त्या जवानाला बाजूला करण्याच्या नादात ती गोळी करमवीर यांच्या जबड्याला लागली आणि ते गंभीर जखमी झाले.

करमवीर सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे काही दिवस त्यांच्यावर उपचार झाले. मात्र नंतर ते कोमामध्ये गेले. जबड्याला लागलेल्या गोळीचा परिणाम त्यांच्या मेंदूच्या न्यूरान्सवरही झाला. अशा परिस्थिती सुमारे आठ वर्षे त्यांनी मृत्यूला झुंज दिली. मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली. करमवीर सिंह यांचा जन्म १८ मार्च १९७६ रोजी झाला होता. त्यांना शौर्यासाठी सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान