शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

भारत सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश व्हावा - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 00:32 IST

व्यापारी तत्त्वावरील कोळसा खाणीचा शुभारंभ

नवी दिल्ली : भारतामध्ये असलेले कोळशाचे मोठे साठे आणि व्यापारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या कोळसा खाणी यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश ठरावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.देशातील ४१ कोळसा क्षेत्रांच्या व्हर्चुअल लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या ५ ते ७ वर्षात कोळसा खाणीच्या क्षेत्रात ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे देश कोळश्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.कोळसा खाणीच्या क्षेत्रांच्या लिलावाची सुरू झालेली प्रक्रिया म्हणजे गेली अनेक दशके ‘लॉक’ असलेले हे क्षेत्र आता ‘अनलॉक’ होण्याला प्रारंभ झाला आहे. या क्षेत्रामध्ये आता खासगी संस्था आणि व्यक्तींना उतरता येणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या साथीने देशाला स्वयंपूर्ण असणे कसे गरजेचे आहे याचा धडा दिल्याचे त्यांनी सांगितले.भारतामध्ये जगातील चौथ्या क्रमांकाचे कोळसा साठे आहेत. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहोत असे असले तरी भारत कोळशाची निर्यात करीत नाही. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून, भारत हा जगातील सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश बनण्याची गरज असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या क्षेत्रातील गुंतवणुकीची माहिती दिली.२० हजार कोटींची गुंतवणूकसन २०३० पर्यंत देशातील १०० दशलक्ष टन कोळशापासून वीज उत्पादन करण्याचा सरकारचा मानस असून, त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासाठी चार प्रकल्पांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी