शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

काेरोनाविरोधातील लढाईत भारत दोन लसींसह आत्मनिर्भर : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:55 IST

१६ व्या अनिवासी भारतीय दिन परिषदेचे उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितले की, आपण विदेशात जेथे जेथे राहत आहात, तेथून देशाला मोठे योगदान दिले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत भारत पूर्णत: आत्मनिर्भर असून, भारत एक नव्हे तर दोन लसींसह मानवतेच्या सुरक्षेसाठी तयार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

१६ व्या अनिवासी भारतीय दिन परिषदेचे उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितले की, आपण विदेशात जेथे जेथे राहत आहात, तेथून देशाला मोठे योगदान दिले आहे. पीएम केयर्स फंडास आपण दिलेल्या योगदानामुळे भारतीय आरोग्य सेवा मजबूत होत आहे. कोरोना काळात आज भारत हा सर्वाधिक कमी मृत्यूदर आणि सर्वाधिक बरे होण्याचा दर असलेला देश आहे. आज भारताकडे एक नव्हे, तर दोन ‘मेड इन इंडिया’ कोरोना लसी आहेत. या लसींसह भारत मानवतेच्या सुरक्षेसाठी सिद्ध झाला आहे. मोदी यांनी म्हटले की, आपले सामर्थ्य आणि क्षमता काय आहे, हे भारताने साथीच्या या काळात दाखवून दिले आहे. एवढा मोठा देश एकजुटीने उभा राहिला आहे, असे दुसरे उदाहरण जगात नाही.   जगभरात अडकलेल्या ४५ लाख भारतीयांना ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत भारतात आणण्यात आले. 

मातीचे संस्कारमोदी यांनी म्हटले की, आज जगाचा प्रत्येक कानाकोपरा इंटरनेटने जोडला गेलेला असेलही, पण आपले सगळ्यांचे मन भारत मातेशी जोडले गेले आहे. एकमेकांबद्दलच्या आपलेपणाने जोडले गेले आहे. मावळते वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक राहिले. या आव्हानाच्या काळात जगभरात पसरलेल्या भारतीयांनी जे कर्तव्य बजावले, ते सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. हेच तर आमच्या मातीचे संस्कार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस