शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"बढाया मारणं बास झालं, आता...", अनंतनाग चकमकीच्या घटनेवरून फारुख अब्दुल्ला संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:06 IST

अनंतनागच्या चकमकीत भारताचे तीन लष्करी अधिकारी शहीद झाले

Anantnag Encounter, Jammu Kashmir : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अनंतनाग चकमकीवर वक्तव्य केले आहे. या चकमकीत देशातील तीन लष्करी अधिकारी शहीद झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने अहंकार बाजूला ठेवून चर्चा करावी. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, सरकार दररोज दहशतवाद संपल्याचे श्रेय घेत असते. आता सांगा, दहशतवाद संपला आहे का? जोपर्यंत शांतता आणू शकेल असा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत हे प्रकार संपणार नाहीत. त्यामुळे बढाया मारणं थांबवा आणि एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढा, असे त्यांनी सुचवले.

"संघर्षाने शांतता येत नाही. संवादातून शांतता येते. युद्धामुळे युक्रेनची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता. युक्रेन सध्या उद्ध्वस्त आहे आणि कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग नाही. रशिया आणि युक्रेनला चर्चा करून हे प्रकरण सोडवावे लागेल. तसेच भारत आणि पाकिस्तानलाही चर्चा करावी लागेल. दोन्ही देशांनी अहंकार सोडून टेबलावर बसून चर्चा करणे गरजेचे आहे", असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिला.

अनंतनागच्या कोकोरेनाग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी रात्री दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. कर्नल मनप्रीत सिंग या संघाचे नेतृत्व करत होते. सुरक्षा दल उंचीवर उपस्थित दहशतवाद्यांच्या दिशेने सरकले. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. कर्नल मनप्रीत, मेजर आशिष, डीएसपी हुमायून दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जखमी झाले. त्याला घाईघाईने एअरलिफ्ट करण्यात आले. तिघांना वाचवता आले नाही.

टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सुरक्षा दलावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर अनंतनागमध्ये सुरक्षा दलांचे दहशतवादविरोधी अभियान सुरू आहे.

टॅग्स :anantnag-pcअनंतनागJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला