शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भारत-पाकिस्तान चर्चा सध्यातरी अशक्यच

By admin | Updated: March 5, 2017 08:30 IST

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 -  भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे. सार्कच्या नव्या महासचिवांना दिेलेले समर्थन, पाकिस्तानी मच्छिमारांची सुटका आणि या महिन्यात लाहोर येथे होणाऱ्या सिंधू आयोगाच्या बैठकीत सिंधू आयुक्तांना पाठवण्याच्या भारताच्या निर्णयांमुळे भारताची पाकिस्तानबाबची भूमिका काहीशी सौम्य झाल्याचे संकेत मिळत होते. मात्र दहशतवादाच्या मुद्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास भारत तयार नसल्याने सध्यातरी दोन्ही देशांमध्ये उभयपक्षी चर्चा होणे कठीण दिसत आहे. 
सरकरामधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  भारत पाकिस्तानच्या पाठबळाने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून असेल. तसेच त्याआधारावरच आपल्या पुढील भूमिकेबाबत निर्णय घेईल. नियंत्रण रेषेवरील पर्वतीय भागात बर्फ विरघळल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून  होणारी घुसखोरी आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवण्याच्या प्रयत्नांवर भारताची नजर असेल. 
गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात झालेल्या आंदोलनांना पाकिस्तानची फूस होती. तसेच पठाणकोट, उरी आणि नागरोटा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागेही पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते.  मात्र असे असले तरी   पाकिस्तानबाबत पूर्णपणे कठोर भूमिका घेऊन देन्ही देशातील संबंध अधिक ताणण्याची भारताची इच्छा आहे. त्यामुळे सामान्य बैठका तसेच कैद्यांची अदला बदली सुरू राहील.