शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

भारत-पाकिस्तान चर्चा सध्यातरी अशक्यच

By admin | Updated: March 5, 2017 08:30 IST

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 -  भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे. सार्कच्या नव्या महासचिवांना दिेलेले समर्थन, पाकिस्तानी मच्छिमारांची सुटका आणि या महिन्यात लाहोर येथे होणाऱ्या सिंधू आयोगाच्या बैठकीत सिंधू आयुक्तांना पाठवण्याच्या भारताच्या निर्णयांमुळे भारताची पाकिस्तानबाबची भूमिका काहीशी सौम्य झाल्याचे संकेत मिळत होते. मात्र दहशतवादाच्या मुद्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास भारत तयार नसल्याने सध्यातरी दोन्ही देशांमध्ये उभयपक्षी चर्चा होणे कठीण दिसत आहे. 
सरकरामधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  भारत पाकिस्तानच्या पाठबळाने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून असेल. तसेच त्याआधारावरच आपल्या पुढील भूमिकेबाबत निर्णय घेईल. नियंत्रण रेषेवरील पर्वतीय भागात बर्फ विरघळल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून  होणारी घुसखोरी आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवण्याच्या प्रयत्नांवर भारताची नजर असेल. 
गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात झालेल्या आंदोलनांना पाकिस्तानची फूस होती. तसेच पठाणकोट, उरी आणि नागरोटा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागेही पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते.  मात्र असे असले तरी   पाकिस्तानबाबत पूर्णपणे कठोर भूमिका घेऊन देन्ही देशातील संबंध अधिक ताणण्याची भारताची इच्छा आहे. त्यामुळे सामान्य बैठका तसेच कैद्यांची अदला बदली सुरू राहील.