शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

भारताला यजमानपद नाही

By admin | Updated: April 27, 2015 23:32 IST

भारताच्या २0२४ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीच्या शक्यतेविषयी होणाऱ्या युक्तिवादाला पूर्णविराम देताना पंतप्रधानांनी बैठकीदरम्यान याविषयीचा प्रस्ताव दिला नसल्याचे म्हटले आहे.

थॉमस बाक यांची भारतभेट : पंतप्रधानांनी प्रस्ताव दिला नाहीनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी आज भारताच्या २0२४ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीच्या शक्यतेविषयी होणाऱ्या युक्तिवादाला पूर्णविराम देताना पंतप्रधानांनी बैठकीदरम्यान याविषयीचा प्रस्ताव दिला नसल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे गेल्या वर्षीच निलंबन समाप्त झाल्यामुळे आता यशस्वी खेळांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही, असे आयओसीला वाटत असल्याचे बाक म्हणाले. २0१३ मध्ये आयओसीचे अध्यक्ष झाल्यानंतर बाक प्रथमच भारत दौऱ्यावर आले. बाक यांनी भारतातील एकदिवसीय दौऱ्यादरम्यान आज सायंकाळी पंतप्रधानांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी बाक यांनी भारतीय आॅलिम्पिक महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाच्या अव्वल अधिकाऱ्यांशी वेगवेगळी चर्चा केली.यासाठी पूर्ण तयारी आणि परिपूर्ण माहितीनंतरच आॅलिम्पिकचे यजमानपद घ्यायला हवे असे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळे यजमानपदासाठी आधी पंतप्रधानांकडून मान्यता असायला हवी, असे बाक यांनी सांगितले. बाक म्हणाले, आॅलिम्पिक यजमानपदाविषयीच्या चर्चेची माहिती होती. त्यामुळे थोडे आश्चर्य वाटले. कारण भारतासाठी स्पर्धेचे यजमानपद पत्करणे घाईचे ठरले असते. भारताचे गेल्या वर्षीच निलंबन संपले याचा आपल्याला आनंद वाटतोय; परंतु आयओएला आपली स्थिती आणखी मजबूत करायची आहे.बाक यांनी पंतप्रधानांसोबतची चर्चा चांगली झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आॅलिम्पिकच्या यजमानपदाविषयीच्या संभाव्य दावेदारीविषयीही चर्चा झाली. तथापि, पंतप्रधान दावेदारी सादर करण्याआधी पूर्णपणे तयारी करूइच्छितात आणि त्यातील परिपूर्णता प्राप्त करूइच्छितात. पंतप्रधानांनुसार २0२४ च्या यशस्वी दावेदारी (१५ सप्टेंबरच्या डेडलाईनआधी) करणे कठीण आहे.’’बाक यांनी सांगितले की, भारत सरकार, आयओए आणि आयओसीदरम्यान एका करारावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानुसार जगातील सर्वोच्च क्रीडा संस्था ‘‘प्रशिक्षण, क्रीडा औद्योगिकरण, क्रीडा प्रशासक आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण’ यात मदत करेल आणि खेळातील द्विपक्षीय सहयोग स्थापन करेल.’ त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांना आयओसीची एक बैठक भारतात आयोजित करण्याचे निमंत्रणही दिले. (वृत्तसंस्था)भारत खेळाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र व्हावेच्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत खेळाच्या पायाभूत सुविधांचे आणि साधनांच्या निर्माणाचे एक मुख्य केंद्र व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी)कडून मदत घेण्यासाठी म्हटले आहे. च्बैठकीदरम्यान मोदी यांनी म्हटले, कोणत्याही देशासाठी आपल्या नागरिकांमध्ये खिलाडूवृत्तीसाठी खेळ आवश्यक आहे आणि जो समाजासाठी एक धागेने जोडला जातो.च्पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मोदी यांनी भारत हा सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश असून येथे क्रीडा विकासाला अधिक वाव आहे. खेळाच्या पायाभूत सुविधा, औद्योगिकरण व क्रीडा साहित्य उत्पादनाचे केंद्र बनण्यासाठी आयओसी अध्यक्षांकडून पाठिंब्याची मागणी केली.