शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पंतप्रधान मोदींनी ओढली लक्ष्मणरेषा, २०४७ पर्यंत भारत गाठणार मोठं लक्ष्य! काय म्हणाले PM वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये आयोजित ग्लोबल इनव्हेस्टर्स मीटमध्ये (Global Investors Meet) ते बोलत होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील गुंतवणूक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असंही ते म्हणाले. 

भारतात गुंतवणूक करणं म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील गुंतवणूक, स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणं ठरणार आहे, असं मोदी म्हणाले. गुंतवणूक आणि मानव संसाधनांवर लक्ष्य केंद्रीत करुन विकासाची लक्ष्य गाठण्यासाठी खूप मोठी मदत होईल असं मोदींनी सांगितलं. 

स्टार्ट-अप इकोसिस्टमचं केलं कौतुकपंतप्रधान मोदींनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमबाबत बोलताना मुख्यत्वे कर्नाटक राज्याचं याबाबत कौतुक केलं. भारतातील १०० युनिकॉर्नमधील ४० तर एकट्या कर्नाटकातील आहेत. म्हणजेच त्यांचं मुख्यालय कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटक राज्य स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक डबल इंजिन शक्ती आहे, असंही मोदी म्हणाले. भारताचं स्टार्टअप इकोसिस्टम जगात अमेरिका आणि चीनच्यानंतर नंतर जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 

आद्योगिक क्रांतीत भारतीयांची महत्वाची भूमिका"मी गुंतवणुकदारांचं लक्ष मुख्यत्वे पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लानकडे केंद्रीत करू इच्छितो. या प्लाननं देशातील इन्फास्ट्रक्चरची निर्मितीची रुपरेषाच पूर्णपणे बदलली आहे. जग आज जेव्हा इंडस्ट्री ४.० च्या दिशेनं प्रवास करत आहे. यात औद्योगिक क्रांतीत भारतीय तरुणांची भूमिका आणि टॅलेंट पाहून जगही आश्चर्यचकीत झालं आहे", असं मोदी म्हणाले. 

८ वर्षात ८० हजार स्टार्टअप्सभारतात गेल्या ८ वर्षात ८० हजारहून अधिक स्टार्टअप्स तयार झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक सेक्टर युवाशक्तीच्या ताकदीनं पुढे जात आहे. गेल्या वर्षी भारतानं रेकॉर्डब्रेक एक्सपोर्टची नोंद केली. कोरोनानंतरची परिस्थिती पाहता भारताची ही कामगिरी नक्कीच महत्वपूर्ण आहे, असंही मोदी म्हणाले. देशातील युवांच्या क्षमता वाढवण्यासाठी आम्ही इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये महत्वपूर्ण बदल केले. गेल्या काही वर्षात भारतात विद्यापीठं, टेक्नोलॉजी विद्यापीठं आणि मॅनेजमेंट विद्यापीठांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ केली आहे, असं मोदींनी सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी