शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अल्पसंख्याकांच्या स्थितीबद्दल भारताला तीव्र चिंता - जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 08:55 IST

"बांगलादेशमध्ये राहत असलेल्या भारतीयांच्या आम्ही संपर्कात आहोत."

नवी दिल्ली: बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या स्थितीबद्दल भारताला तीव्र चिंता वाटते, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत या विषयावर स्वतःहून केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारताने दिलेली ही पहिली अधिकृत प्रतिक्रिया आहे.

ते म्हणाले की, बांगलादेशला लागून असलेल्या भारतीय सीमेवर लष्कराला अधिक सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, अशी भूमिका भारताने मांडली आहे. बांगलादेशमध्ये राहत असलेल्या भारतीयांच्या आम्ही संपर्कात आहोत. 

बांगलादेश लष्करात फेरबदल : बांगलादेश लष्करामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. राष्ट्रीय दूरसंचार देखभाल केंद्र (एनटीएमसी) चे महासंचालक मेजर जनरल झिया उल अहसन यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. लष्कराच्या इंटर सव्हिसेस पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटच्या (आयएसपीआर) एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरParliamentसंसद