शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भारत अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख केंद्र; एक वर्षात १,३१९ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:40 IST

वाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत.

नवी दिल्ली - २०२४ मध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण २०२३ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी होऊन सुमारे १,०८७ टनांवर आले असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

२०२४ मध्ये देशभरात ७२,४९६ प्रकरणांमध्ये १६,९६६ कोटी रुपयांचे १,०८७ टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. भारत हे अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख ठिकाण बनले असल्याचे समोर आले आहे. सीबीआयसीचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही तस्करांना पकडण्यात यशस्वी झालो आहोत; परंतु अद्याप बरेच काही बाहेर येत आहे, जे कोणालाही दिसत नाही.

यूएई, सौदी अरेबियातून येतेय अवैध सोनेडीआरआय अहवालानुसार, भारत हे अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख ठिकाण बनले आहे. यामध्ये सोने आणि चांदी प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सौदी अरेबियासारख्या आखाती देशांतून येते. येथे सोने कमी किमतीत उपलब्ध आहे. हवाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत. २०२३-२४ मध्ये एकट्या डीआरआय अधिकाऱ्यांनी १,३१९ किलो सोने जप्त केले होते.

सोन्याच्या तस्करीत घट जुलै २०२४ मध्ये सरकारने मौल्यवान धातूवरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सोन्याच्या तस्करीत लक्षणीय घट झाली आहे. अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या कालावधीत देशातील विविध विमानतळांवर ५४४ कोटी रुपयांचे ८४७ किलो सोने जप्त केले आहे. 

टॅग्स :Goldसोनं