शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 08:39 IST

पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण

भारत हे हिंदू राष्ट्र असून याबाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाला कोणत्याही विचारसरणीत बांधलं जाऊ शकत नाही. कारण संघ कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही, असंदेखील ते म्हणाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सुनील आंबेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना मोहन भागवत यांनी त्यांचे विचार मांडले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विचारसरणीवर विस्तृत भाष्य केलं. 'संघाच्या विचारसरणीबद्दल काहीही भाष्य केल्यास ते चुकीचं ठरणार नाही. मी संघाला पूर्णपणे समजू शकतो, असं संघाचे संस्थापक असलेल्या डॉ. हेडगेवार यांनीदेखील कधी म्हटलं नाही. कित्येक वर्ष सरसंघचालक राहिल्यानंतर, आता मी कदाचित संघाला समजू लागलो आहे, असं गुरुजी म्हणाले होते,' अशी आठवण भागवत यांनी सांगितली. संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत, असंदेखील भागवत म्हणाले. संघ उदारमतवादी संघटना आहे. संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची खास विषयांवर वेगवेगळी मतं असू शकतात. संघाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचे प्रत्येक मुद्द्यांवरील विचार संघासारखेच असावेत, असं काही नाही. तसं असणं गरजेचंदेखील नाही, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भाजपाशी होणारे मतभेददेखील अतिशय सामान्य आहेत. मात्र आम्ही वादविवादांमधून नव्हे, तर सहमतीनं निर्णय घेण्याला महत्त्व देतो, असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू