शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 08:39 IST

पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण

भारत हे हिंदू राष्ट्र असून याबाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाला कोणत्याही विचारसरणीत बांधलं जाऊ शकत नाही. कारण संघ कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही, असंदेखील ते म्हणाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सुनील आंबेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना मोहन भागवत यांनी त्यांचे विचार मांडले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विचारसरणीवर विस्तृत भाष्य केलं. 'संघाच्या विचारसरणीबद्दल काहीही भाष्य केल्यास ते चुकीचं ठरणार नाही. मी संघाला पूर्णपणे समजू शकतो, असं संघाचे संस्थापक असलेल्या डॉ. हेडगेवार यांनीदेखील कधी म्हटलं नाही. कित्येक वर्ष सरसंघचालक राहिल्यानंतर, आता मी कदाचित संघाला समजू लागलो आहे, असं गुरुजी म्हणाले होते,' अशी आठवण भागवत यांनी सांगितली. संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत, असंदेखील भागवत म्हणाले. संघ उदारमतवादी संघटना आहे. संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची खास विषयांवर वेगवेगळी मतं असू शकतात. संघाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचे प्रत्येक मुद्द्यांवरील विचार संघासारखेच असावेत, असं काही नाही. तसं असणं गरजेचंदेखील नाही, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भाजपाशी होणारे मतभेददेखील अतिशय सामान्य आहेत. मात्र आम्ही वादविवादांमधून नव्हे, तर सहमतीनं निर्णय घेण्याला महत्त्व देतो, असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू