शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Corona Virus: भारतात दाट लोकसंख्येमुळे कोरोनाचा धोका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 04:17 IST

भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. पण तेही बरे झाल्याने त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि नंतर एकालाही लागण झालेली नाही.

नवी दिल्ली : कोरोना विषाणू चीनच्या बाहेर जगात पसरत असून भारतातील दाट लोकसंख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात येथे होणारे स्थलांतर यामुळे कोरोनाचा धोका अधिक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. पण तेही बरे झाल्याने त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि नंतर एकालाही लागण झालेली नाही. तसेच परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकावर देखरेख ठेवण्यात येत असून, कोणीही घाबरू नये, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. आतापर्यंत २३,५३१ लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.कोरोनाचे रुग्ण चीनबाहेर वेगाने वाढत आहेत. भारतातही आढळले आहेत. ते रुग्ण पसरत गेल्यास धोका वाढेल, अशी भीती हार्वर्डमधील प्रोफेसर के. विश्वनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारतात एका वर्ग कि.मी.मध्ये ४२० लोक राहतात. चीनमध्ये हेच प्रमाण १४८ वर्ग कि.मी. आहे. मुंबई, धारावी आणि यासारख्या अन्य भागांत दाट लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे.कोरोना पसरत असल्याने अमेरिकेतील गुप्तचर संस्था सावध आहेत. कोरोनाच्या धोक्याचा भारत कसा सामना करेल, याची या गुप्तचर संस्थांना काळजी वाटत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना