शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

भारताने तैनात केली महत्वाची ब्रह्मोस, आकाश, निर्भय क्षेपणास्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:08 IST

सूत्रांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने ही तयारी केली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादामुळे संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्ण तयारी केली आहे. सैन्याने लडाखच्या एलएसीवर सैनिकांची मोठ्या संख्येने तैनाती केली आहे. याचवेळी ५०० किमीपर्यंतची माऱ्याची क्षमता असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे आकाश क्षेपणास्त्र आणि ८०० किमी माºयाची क्षमता असणारे निर्भय क्षेपणास्त्रही सज्ज ठेवले आहे.

सूत्रांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने ही तयारी केली आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकते. या माध्यमातून तिबेट आणि शिनजियांगपर्यंत लक्ष ठेवले जाऊ शकते. निर्भय क्षेपणास्त्राचीही तैनाती करण्यात आलेली आहे. ८०० किमीपर्यंतची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकते. भारतीय सैन्याने तैनात केलेले तिसरे क्षेपणास्त्र आहे आकाश. एलएसीवर कोणत्याही विमानाची घुसखोरी रोखण्याची यात क्षमता आहे.

टॅग्स :Indiaभारत