शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

चीनमध्ये भारताने केली पाकिस्तानवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:20 IST

दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना पायबंद घालणे गरजेचे : सुषमा स्वराज यांनी खडसावले

बीजिंग : दहशतवाद्यांना पोसणाºया व त्यांना आर्थिक रसद पुरविणाºया देशांना पायबंद घातला पाहिजे. त्या देशांच्या कारवायांचा खंबीरपणे मुकाबला करायला हवा अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर टीका केली. शांघाय को-आॅपरेशन आॅर्गनायझेशनने (एससीओ) आयोजिलेल्या विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मुहम्मद असीफ हेही उपस्थित होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन याही चीनमध्ये असून, त्यांनी चीन व भारतातील मतभेदांचे रूपांतर वादामध्ये होऊ नये असे मत व्यक्त केले. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघ यांची त्यांनी भेट घेतली. डोकलामच्या संदर्भात सीतारामन यांचे मत महत्त्वाचे आहे. (वृत्तसंस्था)

मोदी-शी भेट महत्त्वाचीपंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २७ एप्रिलपासून होणारी दोन दिवसीय बैठक ही भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी व चीनचे नेते डेंग शीआओपिंग यांच्यात १९८८साली झालेल्या बैठकीइतकीच महत्त्वाची ठरेल, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. डोकलाम प्रश्नावरून भारत व चीनमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे त्यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, राजीव गांधी व डेंग शीआओपिंग यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण मिळाले होते. तसेच चित्र यावेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज