शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चीनमध्ये भारताने केली पाकिस्तानवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:20 IST

दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना पायबंद घालणे गरजेचे : सुषमा स्वराज यांनी खडसावले

बीजिंग : दहशतवाद्यांना पोसणाºया व त्यांना आर्थिक रसद पुरविणाºया देशांना पायबंद घातला पाहिजे. त्या देशांच्या कारवायांचा खंबीरपणे मुकाबला करायला हवा अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर टीका केली. शांघाय को-आॅपरेशन आॅर्गनायझेशनने (एससीओ) आयोजिलेल्या विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मुहम्मद असीफ हेही उपस्थित होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन याही चीनमध्ये असून, त्यांनी चीन व भारतातील मतभेदांचे रूपांतर वादामध्ये होऊ नये असे मत व्यक्त केले. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघ यांची त्यांनी भेट घेतली. डोकलामच्या संदर्भात सीतारामन यांचे मत महत्त्वाचे आहे. (वृत्तसंस्था)

मोदी-शी भेट महत्त्वाचीपंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २७ एप्रिलपासून होणारी दोन दिवसीय बैठक ही भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी व चीनचे नेते डेंग शीआओपिंग यांच्यात १९८८साली झालेल्या बैठकीइतकीच महत्त्वाची ठरेल, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. डोकलाम प्रश्नावरून भारत व चीनमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे त्यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, राजीव गांधी व डेंग शीआओपिंग यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण मिळाले होते. तसेच चित्र यावेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज