शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

India China FaceOff: चीनच्या सैनिकांनी ८ किमी पट्टी बळकावली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 03:56 IST

मे महिन्याच्या प्रारंभी पेनगोंग त्सोजवळ चीनने हे कृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील पूर्व गलवान भागात सध्या नेमकी काय स्थिती आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे; परंतु चीनच्या सैनिकांनी ८ किलोमीटरची पट्टी बळकावली असून, तेथे बळजबरीने अनेक बंकर्स व तटबंदी बांधली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मे महिन्याच्या प्रारंभी पेनगोंग त्सोजवळ चीनने हे कृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.चीनच्या सैनिकांनी पेनगोंग त्सोच्या उत्तर किनाºयावर पर्वतीय भागावरील चार टापूंवरही नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे. गलवान खोरे व गोग्रा-हॉट स्प्रिंग्ज येथील पॅट्रोलिंग पॉइंट १४, १५ व १७ वर चर्चा सुरू असताना ही घटना घडल्याचेही समजते.अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, आता या भागावर भारताचे नियंत्रण आहे. गलवान खोºयाच्या भागातील पीपी-१४ येथील भाग आपल्या ताब्यात आहे. १५ जून रोजी जेथे भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती व भारताचे २० जवान शहीद झाले होते व ७६ जण जखमी झाले होते, तीच ही जागा आहे.

टॅग्स :chinaचीन