शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

India China FaceOff: चीनच्या सैनिकांनी ८ किमी पट्टी बळकावली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 03:56 IST

मे महिन्याच्या प्रारंभी पेनगोंग त्सोजवळ चीनने हे कृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील पूर्व गलवान भागात सध्या नेमकी काय स्थिती आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे; परंतु चीनच्या सैनिकांनी ८ किलोमीटरची पट्टी बळकावली असून, तेथे बळजबरीने अनेक बंकर्स व तटबंदी बांधली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मे महिन्याच्या प्रारंभी पेनगोंग त्सोजवळ चीनने हे कृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.चीनच्या सैनिकांनी पेनगोंग त्सोच्या उत्तर किनाºयावर पर्वतीय भागावरील चार टापूंवरही नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे. गलवान खोरे व गोग्रा-हॉट स्प्रिंग्ज येथील पॅट्रोलिंग पॉइंट १४, १५ व १७ वर चर्चा सुरू असताना ही घटना घडल्याचेही समजते.अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, आता या भागावर भारताचे नियंत्रण आहे. गलवान खोºयाच्या भागातील पीपी-१४ येथील भाग आपल्या ताब्यात आहे. १५ जून रोजी जेथे भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती व भारताचे २० जवान शहीद झाले होते व ७६ जण जखमी झाले होते, तीच ही जागा आहे.

टॅग्स :chinaचीन