शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

India China Face Off: कठोर वाटाघाटीनंतर चीनकडून १० भारतीय जवानांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 05:56 IST

दोन अधिकाऱ्यांचा समावेश; हिंसक झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी घेतले होते ताब्यात

नवी दिल्ली : भारत आणि चिनी मुत्सद्दी तसेच सैनिकांच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या वाटाघाटीच्या तीन फेºयानंतर चीनने भारताच्या १० जवानांना सोडून दिले आहे. दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांची सुरक्षा लक्षात घेता या वाटाघाटी अत्यंत गुप्ततेने पार पाडण्यात आल्या. या भारतीय जवानांना १५ जून रोजी गलवान खोºयात झालेल्या हिंसक झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले होते.याबाबत नाव न सांगण्याच्या एका अधिकाºयाने सांगितले की, भारताला परत केलेल्या या १० जवानांमध्ये दोन अधिकाºयांचा समावेश आहे. हिंसक झटापटीनंतर यांना तीन दिवसांनी भारताला सोपविण्यात आले आहे. परंतु याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. भारताने म्हटले होते की, या झटापटीत एकही भारतीय जवान हरवलेला नाही. या १० जवानांना सोडून देण्याआधी झालेल्या वाटाघाटी गलवान खोºयात पेट्रोलिंग पॉइंट १४ येथे पार पडल्या. (वृत्तसंस्था)तीन दिवस झाल्या वाटाघाटीमंगळवार ते गुरुवारपर्यंत चाललेल्या वाटाघाटीत भारताच्या वतीने मेजर जनरल अभिजित बापट आणि याच दर्जाचे चिनी लष्करी अधिकारी सामील झाले. गुरुवारी यांच्यात वाटाघाटीची तिसरी फेरी पार पडली. झालेल्या वाटाघाटी सध्या सैन्य परत घेण्याच्या सुरूअसलेल्या प्रक्रियेचाच एक भाग होत्या. दोन देशांमध्ये सीमांवर झालेल्या वादानंतर मेच्या सुरुवातीपासून हे लष्करी अधिकारी सातव्यांदा भेटत आहेत. सुटका झालेल्या 10 जवानांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. चीनने अद्यापही त्यांच्या सैन्यातील कुणीही ठार झाले किंवा जखमी झाले हे मान्य केलेले नाही. परंतु भारताच्या लष्करी अधिकाºयांनी 43 चिनी सैनिक ठार झाले किंवा गंभीर जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी भारताचे ७६ जवान जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :chinaचीन