शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

India-China Conflict: फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:10 IST

India-China Conflict: चीनकडून भारतावर वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी सरकारने एसओपी जारी केला आहे.

India-China Conflict: 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. चीनकडून सीमेवर घुसखोरीची कारवाई अनेकदा सुरू असते. यासोबतच चीनकडून भारतातील इंटरनेट व्यवस्थेवर सायबर हल्ले होत असतात. अलीकडेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(एम्स)चा सर्व्हर हॅक झाला होता. हा चीनचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संस्थेतील महत्त्वाच्या लोकांचा डेटा त्यांनी डार्क वेबवर टाकला होता.

सरकारकडून SOP जारीचीनचा हा उद्दामपणा पाहून भारतही सतर्क झाला आहे. अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, त्यांनी आपल्या मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) च्या कर्मचार्‍यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल-एसओपी जारी केला आहे. याचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

SOP म्हणजे काय?स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणजे काही काम करण्याचे मानक किंवा मान्यताप्राप्त मार्ग. चीनकडून सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा सामना करणाऱ्या भारताने इंटरनेट आणि कॉम्प्युटर वापरण्याच्या योग्य किंवा प्रमाणित पद्धतींबाबत ही SOP जारी केली आहे. केंद्र सरकारने आपली भूमिका मजबूत करण्यासाठी आणि मोठे नुकसान टाळण्यासाठी कडक देखरेखीसाठी अशी पावले उचलली आहेत.

ही कामे करावी लागतीलया अंतर्गत, सरकारने विविध मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) मधील कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळण्यास सांगितले आहे. यामध्ये मूलभूत आयटी कायदे लक्षात ठेवणे, वापरल्यानंतर संगणक बंद करणे, ईमेल साइन आउट करणे, वेळोवेळी पासवर्ड अपडेट करणे यांचा समावेश आहे.

...तर कारवाई होणारया प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम्समध्ये सायबर हल्ल्याचे मुख्य कारण एका कर्मचाऱ्याने येथे अशी खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा दाखवल्याचे समोर आले आहे. एम्समधील कर्मचारी सहसा त्यांचे संगणक बंद करत नाहीत किंवा त्यांच्या ईमेल खात्यातून साइन आउट करत नाहीत. त्यामुळे हॅकर्सना एम्सच्या सर्व्हरवर हल्ला करण्याची संधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcyber crimeसायबर क्राइम