शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पगार वाढवा अन्यथा संप

By admin | Updated: July 4, 2016 05:21 IST

सातव्या वेतन आयोगाने अल्पशी वेतनवाढ दिल्याची तक्रार सुमारे ३३ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची असून, त्यांनी ११ जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाने अल्पशी वेतनवाढ दिल्याची तक्रार सुमारे ३३ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची असून, त्यांनी ११ जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आयोगाने किमान वेतन १८ हजार रुपये निश्चित केले असून, सहाव्या आयोगात मूळ वेतन सात हजार रुपये होते. त्यांनी ते अडीचपट करून (फिटमेंट फार्म्युला) १८ हजार रुपये केले आहे. आमची मागणी ही ते ३.६८ (फिटमेंट फार्म्युला) करण्याची आहे, असे आॅल इंडिया रेल्वे मेन फेडरेशन अँड कन्व्हेनर आॅफ नॅशनल जॉइंट कौन्सिल आॅफ अ‍ॅक्शनचे (एनजेसीए) सरचिटणीस शिवगोपाल मिश्र यांनी सांगितले. एनजेसीए ही सहा सरकारी कर्मचारी संघटनांची आघाडी आहे. आयोगाने सुचविलेल्या वेतनवाढीला विरोध करण्यास ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. संरक्षण दलातील कर्मचारी वगळता ३३ लाख कर्मचारी आमच्या मागणीसंदर्भात विचार करण्याचे आश्वासन मिळाले नाही, तर संपावर जातील. मुख्य मागणी आहे ती किमान वेतन २६ हजार रुपये असण्याची, असे पेन्शनर्स असोसिएशन समितीचे समन्वयक के. के. एन. कुट्टी यांनी सांगितले. ३० जून रोजी ते गृहमंत्री, अर्थमंत्री व रेल्वेमंत्री यांना भेटले, तेव्हा विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.