शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पगार वाढवा अन्यथा संप

By admin | Updated: July 4, 2016 05:21 IST

सातव्या वेतन आयोगाने अल्पशी वेतनवाढ दिल्याची तक्रार सुमारे ३३ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची असून, त्यांनी ११ जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाने अल्पशी वेतनवाढ दिल्याची तक्रार सुमारे ३३ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची असून, त्यांनी ११ जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आयोगाने किमान वेतन १८ हजार रुपये निश्चित केले असून, सहाव्या आयोगात मूळ वेतन सात हजार रुपये होते. त्यांनी ते अडीचपट करून (फिटमेंट फार्म्युला) १८ हजार रुपये केले आहे. आमची मागणी ही ते ३.६८ (फिटमेंट फार्म्युला) करण्याची आहे, असे आॅल इंडिया रेल्वे मेन फेडरेशन अँड कन्व्हेनर आॅफ नॅशनल जॉइंट कौन्सिल आॅफ अ‍ॅक्शनचे (एनजेसीए) सरचिटणीस शिवगोपाल मिश्र यांनी सांगितले. एनजेसीए ही सहा सरकारी कर्मचारी संघटनांची आघाडी आहे. आयोगाने सुचविलेल्या वेतनवाढीला विरोध करण्यास ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. संरक्षण दलातील कर्मचारी वगळता ३३ लाख कर्मचारी आमच्या मागणीसंदर्भात विचार करण्याचे आश्वासन मिळाले नाही, तर संपावर जातील. मुख्य मागणी आहे ती किमान वेतन २६ हजार रुपये असण्याची, असे पेन्शनर्स असोसिएशन समितीचे समन्वयक के. के. एन. कुट्टी यांनी सांगितले. ३० जून रोजी ते गृहमंत्री, अर्थमंत्री व रेल्वेमंत्री यांना भेटले, तेव्हा विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.