शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

‘नोटाबंदी’नंतर सायबर हल्ल्यांत वाढ

By admin | Updated: January 25, 2017 00:49 IST

‘नोटाबंदी’ लागू झाल्यानंतर मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर चोरांनी त्यांचा मोर्चा स्मार्टफोन आणि विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड फोनकडे वळविला आहे.

मुंबई : ‘नोटाबंदी’ लागू झाल्यानंतर मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर चोरांनी त्यांचा मोर्चा स्मार्टफोन आणि विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड फोनकडे वळविला आहे. परिणामत: गेल्या दोन महिन्यांपासून अ‍ॅण्ड्रॉइड फोनवरील सायबर हल्ल्यांत मोठी वाढ झाल्याचे ‘एफ-सिक्युअर’ या आघाडीच्या युरोपीय सायबर सुरक्षा कंपनीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.कंपनीने ‘थ्रेट लँडस्केप इंडिया २०१६ अ‍ॅण्ड बियॉण्ड’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. नोटाबंदीनंतर २०१७मध्ये भारतातील पॉइंट आॅफ सेल (पीओएस) आणि बँकिंग मालवेअर्स विशेषत: मोबाइल वॉलेट्सना मोठा धोका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात संगणकापेक्षा मोबाइलवरून इंटरनेटचा अधिक वापर करण्यात येतो. त्यातही नोटाबंदीनंतर मोबाइल वॉलेट्स वापरामध्ये मोठी वाढ झाली असून, त्यात ‘टेल्को बॅक्ड वॉलेट्स, स्वतंत्र वॉलेट्स, बँकेचा पाठिंबा असलेल्या वॉलेट्स’चा अधिक वापर होत आहे. प्रत्येक विक्रेत्याकडे वेगवेगळी वॉलेट्स वापरली जात असल्यामुळे लोक मोबाइलमध्ये विविध वॉलेट अ‍ॅप्स ठेवत आहेत. त्यामुळे सायबर हल्ल्याच्या धोक्यांमध्येही वाढ झाली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)