शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

By admin | Updated: February 23, 2015 23:20 IST

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी

नवी दिल्ली : संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले़आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली़ ‘सबका साथ, सबका विकास’ हेच केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले़ जनतेच्या इच्छा आणि आकांक्षेनुरूप संसदेत प्रगतिशील कायदे आणण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले़ सदस्यांनी परस्पर सहकार्य आणि सद्भावनेसह संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले़ग्रामविकास, गरिबी निर्मूलन, रोजगार वाढ यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ जन-धन योजनेअंतर्गत देशात १३़२ कोटी खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ कौशल्य विकासावर भर देत, सर्वांचा सर्वसमावेश विकास हेच माझ्या सरकारचे ध्येय आहे़ सबका साथ, सबका विकास हेच माझ्या सरकारचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले़वादग्रस्त भूसंपादन कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून विरोध सुरू असताना, या कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे विकास साध्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केले़ भूसंपादन विधेयकातील बदल विकासासाठी आवश्यक आहे़ भूसंपादनामुळे प्रभावित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन यात बदल केले गेले आहेत़ दरम्यान, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली आहे. मीर मोहम्मद फयाज, नझीर अहमद लावे (दोघेही पीडीपी), शमशेरसिंग मनहास (भाजप) यांच्यासह आझाद यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)