शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

फेब्रुवारीतच सूर्य झाला ‘हॉट’, अंगाची लाही; २४ तासांत अनेक दशकांचा विक्रम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:12 IST

शिमल्यात ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, हिमाचलमध्ये फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे.

नवी दिल्ली : इतके दिवस थंडीच्या लाटेने त्रस्त असलेल्या उत्तर भारतातच नव्हे तर देशभरात अनेक शहारांत फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चढला आहे. राजस्थान, चंडीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, बिहार, छत्तीसगड येथून हिवाळा जवळजवळ गायब झाला आहे. या राज्यांमध्ये दिवसा कडक उष्ण आणि रात्री थंड होत आहेत.

हिमाचलमध्ये  फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे. गेल्या २४ तासांत तापमानाने अनेक दशकांचा विक्रम मोडला आहे.  पुढील तीन दिवस पश्चिमी हवामान बदल सक्रिय राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

राजस्थानमध्ये १२ वर्षांचा विक्रम मोडलाराजस्थानमध्ये यावेळी फेब्रुवारीमध्ये दिवसाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ अंशांनी जास्त असून, अनेक शहरांमधील १२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा जूनपर्यंत कडक उष्मा राहील. उन्हाळ्यात तापमानावर नियंत्रण ठेवणारा तुरळक पाऊसही अपेक्षित आहे.